रत्नागिरी । गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस स्थानकाचे काम रखडले

Sun, 12 Jan 2020-8:20 pm,

गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. दीड वर्षात दहा टक्केही काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी घारेवर धरले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link