खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे. 

| Jul 07, 2023, 22:53 PM IST

Bollywood Celebs who married their childhood Love: बॉलिवूडमध्ये जास्त करून ब्रेकअप्सच्या घटना पाहायला आणि ऐकायला मिळतात परंतु तुम्हाला माहितीये का की असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क आपल्या बालपणीच्या मित्राशीच लग्न केलं आणि एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. 

1/5

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

entertainment

अरिजित सिंह आणि कोयल रॉय - हेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांनी 20 जानेवारी 2014 ला लग्न केले त्यानंतर त्यांना दोन मुलंही झाली. आज ते पुर्णत: सुखी आहेत. 

2/5

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

bollywood

आयुष्यमान खुराना आणि ताहिरा - यांच्या प्रेमकहाणीची सुरूवात ही फिजिक्स ट्युशनमधून झाली. त्यानंतर त्यांनी 2011 साली लग्न केले. 

3/5

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

news

मनीष पॉल आणि संयुक्ता पॉल - हे दोघंही अगदी बालवाडीत असल्यापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या प्रेमकहाणीची सुरूवातही मैत्रीपासून झाली आणि मग त्यांनी 2007 मध्ये लग्न केले. आज त्यांचा सुखी परिवार आहे. 

4/5

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

trending

शाहरूख खान आणि गौरी खान - हेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांनी 1991 साली लग्न केले. आज त्यांना तीन मुलं आहेत आणि सुखाचा संसार आहे. 

5/5

खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...

viral

नताशा दलाल आणि वरूण धवन - हे दोघं एकाच शाळेत शिकले होते त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले होते. सोबतच मग त्यांनी 24 जानेवारी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली.