आयसीसी वर्ल्डकप २०१६

१५ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० चा थरार

आयसीसीचा टी-२० वर्ल्डकपचा थरार येत्या १५ मार्चपासून भारतात रंगणार आहे. १५ मार्चला पहिला सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात नागपूर येथे रंगणार आहे. शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. 

Dec 11, 2015, 02:25 PM IST