केंद्रीय ग्रामविकास मंत्री

अशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...

Jun 3, 2014, 10:57 AM IST

बायो टॉयलेटला 'बापू' म्हणा - जयराम रमेश

अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय.

Jun 26, 2012, 05:00 PM IST