गाव

झी हेल्पलाईन : पिंपळादेवी... गाव नाही समस्यांचं घर

पिंपळादेवी... गाव नाही समस्यांचं घर

Aug 22, 2015, 09:08 PM IST

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Aug 7, 2015, 09:57 AM IST

भारत-बांग्लादेश दरम्यान अर्ध्या रात्री गावांची अदला-बदली

भारत आणि बांग्लादेश दरम्यान तब्बल १६२ एन्क्लेव्हची अदला-बदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रभावित झाला. भारतानं या दिवसाला 'ऐतिहासिक दिवस' म्हटलंय. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो मुद्दा वादात सापडला होता, त्यावर तोडगा मिळाल्याचं म्हटलं जातंय. 

Aug 1, 2015, 11:23 AM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

Jul 4, 2015, 11:13 PM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.

Jul 4, 2015, 11:02 PM IST

दारणा नदीला पूर, १४ गावांचा संपर्क तुटला

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने घोटी, इगतपुरी, त्रिंबक परिसराला चांगलंच झोडपलंय. समाधानाची बाब, म्हणजे धरणक्षेत्रात पाऊस पडल्याने धरणातही पाणीसाठा जलदगतीने वाढतोय. दारणा नदीला पूर आल्याने चौदा गावांचा संपर्क तुटलाय. 

Jun 23, 2015, 11:03 AM IST

हेल्पलाईन : रायगडमधल्या विरजोली गावाचा पाणीप्रश्न

रायगडमधल्या विरजोली गावाचा पाणीप्रश्न

Apr 11, 2015, 08:18 PM IST

गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर टोळक्याचा हल्ला

रत्नागिरीतल्या वेतोशी गावातील घनगरवाड्यावर एक अजब प्रकार घडला. गावातील झोरे कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर वेतोशी गावातील नागरिकांनीच हल्ला केल्याचा आरोप झोरे कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. 

Jan 18, 2015, 12:37 PM IST

मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!

मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!

Dec 19, 2014, 11:36 AM IST

मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सध्या काँग्रेसजनांची झोप उडवलीय. पर्रिकरांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेणार आहेत. 

Dec 19, 2014, 10:10 AM IST

मोदींच्या गुजरातमध्ये 'मोदी मॉडेल'ला मिळाली मात!

अहमदाबादहून जवळपास १०० किमी दूर असणाऱ्या पनसारी हे गाव सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. हे गाव इथलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. 

Nov 20, 2014, 11:21 PM IST