टी २० सीरीज

भारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

Oct 10, 2013, 10:26 AM IST

इंडिया- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या धमाक्याला आजपासून सुरुवात होणार आहे.

Oct 9, 2013, 11:53 PM IST

वेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...

Oct 9, 2013, 04:47 PM IST

`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`

भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.

Oct 9, 2013, 04:25 PM IST