दहशतवादी हल्ला आहे का बोलणं घाईचं आबा

दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील

पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला

Aug 2, 2012, 09:22 AM IST