धरणे

राजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे

राजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे 

Jul 24, 2020, 07:45 PM IST

अतिृवृष्टीने जळगावचं पाणी टंचाईचं संकट मिटलं

काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय. 

Sep 11, 2014, 08:24 PM IST

मुंबईत 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय

 मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पहाटेपासून धोधो पाऊस पडत असला तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी निम्मेपेक्षा खाली गेला आहे.  

Jul 2, 2014, 03:47 PM IST

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 3, 2013, 07:08 PM IST

धरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!

गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.

Jul 17, 2013, 02:16 PM IST

राज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

Jun 21, 2013, 09:46 PM IST