ब्रिटिश टोल

इंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी

राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.

Jan 27, 2014, 09:38 PM IST