मीडिआ

मी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू

धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.

Mar 18, 2013, 09:23 PM IST

आसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला

नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Mar 18, 2013, 04:23 PM IST