राज्य सुरक्षित

महिला-दलितांसाठी महाराष्ट्र सुरक्षित, आबांचा दावा

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.

Mar 26, 2013, 12:30 PM IST