विषारी दारू

आसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी

२००हून अधिक जणांना विषवाधा

Feb 23, 2019, 06:02 PM IST

आसाममध्ये विषारी दारूने १७ जणांचा मृत्यू

४७हून अधिक लोकांना विषबाधा

Feb 22, 2019, 02:16 PM IST

'विषारी दारुबळींना सरकारच जबाबदार'

विषारी मद्यप्राशनामुळे जवळपास ७९ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. 

Feb 10, 2019, 01:38 PM IST

विषारी दारूच्या नावाने सरकारचं चांगभलं

विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली आहे. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

Jan 17, 2017, 08:44 PM IST

मालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक

मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.

Aug 6, 2015, 10:11 AM IST

मालवणी दारूकांड : प्रमुख आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख ऊर्फ आतीकला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Jun 24, 2015, 06:54 PM IST

विषारी दारूकांडाच्या बळींची संख्या ५३ वर; ८ पोलीस निलंबित

 मालाड विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ५३ वर पोहचलीय. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४० जणांपैकी ११ जणांची स्थिती अजूनही गंभीर आहे.

Jun 19, 2015, 06:42 PM IST

अक्सा बीचवर विषारी दारू प्यायल्यानं 13 जणांचा मृत्यू

अक्सा बीचवर विषारी दारू प्यायल्यानं 13 जणांचा मृत्यू 

Jun 18, 2015, 08:55 PM IST

अक्सा बीचवर विषारी दारू प्यायल्यानं 13 जणांचा मृत्यू

मालाडमध्ये अक्सा बीचवर विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 18, 2015, 07:33 PM IST

विषारी दारूचे ३७ बळी

विषारी दारू प्यायल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर परिसरात घडली आहे.

Oct 19, 2013, 09:46 PM IST

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Dec 15, 2011, 10:21 AM IST