सीआईडी

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Dec 15, 2011, 10:21 AM IST