सुभाष माने

व्यापारी उद्यापासून करणार शेतकऱ्यांची गळचेपी

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.

Dec 21, 2014, 06:52 PM IST

कर्तव्य पार पाडल्यानं अधिकाऱ्याला मोजावी लागली किंमत!

राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांची बदली करण्यात आलीय. कमी महत्त्वाच्या आणि बंद पडलेल्या ‘महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बोर्डा’वर त्यांना पाठवण्यात आलंय.

Jul 1, 2014, 08:06 PM IST