4th one day vs srilamka

भारताला विजयासाठी २३७ धावाचं आव्हान

श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

Feb 14, 2012, 03:09 PM IST