cm prithviraj chavan

मुख्यमंत्र्यांचा अण्णांवर हल्लाबोल

अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आसूड ओढले आहेत. देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अस्थिरता माजेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अण्णा हजारे उद्यापासून तीन दिवस मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.

Dec 26, 2011, 05:16 PM IST