constitution

'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?

Arun Govil On Constitution Change: यापूर्वी भाजपाच्या एका उमेदवाराने, "सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे," असं म्हटलं होतं.

Apr 17, 2024, 12:58 PM IST

प्रजासत्ताक दिनाची परेड सर्वात आधी कुठे आणि कधी झाली?

Republic Day 2024 : 26 जानेवारीला आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य संचलन केलं जातं. याचा इतिहास रंजक आहे. 

Jan 25, 2024, 09:46 PM IST

संविधान दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? तुमच्या मुलांना नक्की सांगा

Constitution Day 2023:  डॉ.भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nov 26, 2023, 08:48 AM IST

'खराब संविधान लागू करणारे लोक...'; आंबेडकरांच्या वक्तव्याच्या संदर्भ देत CJI चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Dr. B. R. Ambedkar : अमेरिकेमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला.

Oct 24, 2023, 08:18 AM IST

इथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची

Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.

Oct 17, 2023, 05:35 PM IST
I believe in the Constitution - Aditya Thackeray PT48S

माझा संविधानावर विश्वास आहे - आदित्य ठाकरे

I believe in the Constitution - Aditya Thackeray

May 10, 2023, 10:20 PM IST

Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर

Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 

Nov 26, 2022, 06:42 AM IST

"देशात संविधानामुळे नव्हे तर हिंदूंमुळे शांतता"; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे वक्तव्य

देशात संविधानामुळे नव्हे तर हिंदूंमुळे शांतता - अश्विनी उपाध्याय

Sep 30, 2022, 10:21 AM IST