dangourous line

'मोदींनी धोक्‍याची रेषा ओलांडली' - पाकिस्तान

पाकिस्तानने म्हटले आहे,   पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये आम्ही काश्‍मीरचा मुद्दा पूर्ण ताकदीने लावून धरू, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानविषयी उघडपणे बोलून धोक्‍याची रेषा ओलांडली आहे.

Aug 18, 2016, 06:39 PM IST