devendra phadanavis

सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 

Sep 10, 2014, 03:03 PM IST

राजना भाजपचा टोला, ‘कोणाची वाट पाहणार नाही’

भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीत कोणी येण्याची आता आम्ही वाट पाहणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

Jun 25, 2013, 06:48 PM IST