food wastage

झी स्पेशल : अन्नाची नासाडी थांबणं ही काळाची गरज!

अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जेवायला बसण्याची आपली संस्कृती आहे. पण आपला देश खरोखर अन्नाला पूर्णबह्म मानतो काय याबद्दलच साशंकता निर्माण व्हावी, अशी परिस्थिती आहे.  कारण अन्नाच्या नासाडीत जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. हे धक्कादायक अन् तरी सुन्न करणारं वास्तव आहे. 

Apr 12, 2017, 08:54 PM IST