impure

मुख्यमंत्र्यांनी कुशावर्ताला अपवित्र केलं - शंकराचार्य

गंगा - गोदावरीच्या पवित्र पाण्यात मानससरोवारचे पाणी मिसळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त अपवित्र केलंय, असं म्हणणं आहे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं... एव्हढचं नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या या कर्तुत्वामुळे ते हिंदू आहेत की नाही असा सवालही त्यांना पडलाय. 

Oct 1, 2015, 05:25 PM IST

दूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!

पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.  

Apr 11, 2015, 07:25 PM IST