mango production

उष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका

उष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका बसणार आहे. जास्त तापमानामुळे आंब्याच्या बागा लवकर परिपक्व होत असल्याने या वर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्याचं आंबा विक्रेते सांगतायत. तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिनाडू आणि कर्नाटक अशा राज्यामध्ये यावर्षी अब्याचा हंगाम लवकर संपणार आहे.

May 18, 2016, 10:50 PM IST