ramdev baba

अडवाणी आणि बाबा रामदेव यांना मिळणार पद्म पुरस्कार?

 केंद्र सरकारनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा 'पद्म' पुरस्कारानं गौरव करणार असल्याचं समजतंय. 

Jan 6, 2015, 02:28 PM IST

राहुल गांधींचे `हनीमून` दलितांच्या घरी - बाबा रामदेव

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे `पिकनिक आणि हनीमून` करण्यासाठी दलितांच्या घरी जातात

Apr 26, 2014, 12:55 PM IST

भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा पराभव - रामदेव बाबा

काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण आणि राहुल गांधी यांच्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे जनतेनं काँग्रेसला नाकारलं, असं रामदेव बाबा म्हणालेत.

Dec 8, 2013, 04:33 PM IST

नरेंद्र मोदींची सेक्युलरवादी भूमिका

दिल्लीच्या मोहिमेवर निघालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी हरिद्वार येथे सर्वधर्मसमभावचा पुकारा केला. ‘मी केवळ हिंदुचाच नेताही’ अस सेक्युलरवादी वक्तव्य त्यांनी केले.

Apr 27, 2013, 01:06 PM IST

काँग्रेस हटवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा - रामदेव

काँग्रेस हटवा, देश वाचवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा अशी घोषणा त्यांनी रामलीला मैदानावर केली.

Aug 13, 2012, 10:57 AM IST

काळापैसा जनतेचा, अण्णांचे ऑगस्टला आंदोलन

महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Apr 20, 2012, 04:31 PM IST

रामदेवांवरील कारवाई चुकीची- सुप्रीम कोर्ट

बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर रामलिला मैदानावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार चुकीचा होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Feb 23, 2012, 02:48 PM IST

'राज' बाबा रामदेवांवर नाराज, फेकली शाई

योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काळं टाकण्यात आलं. काळं टाकणा-याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. काळं फेकणा-याला रामदेव यांच्या समर्थकांनी मारहाण केली.

Jan 14, 2012, 02:16 PM IST

भगवतगीतेवर बंदी आक्षेपार्ह - बाबा रामदेव

उपनिषद, वेद आणि धर्मग्रंथांमधून दिलेलें ज्ञान विश्वकल्याणासाठी आहे. त्यावर बंदीचा विचार हा आक्षेपार्ह असल्याची टीका बाबा रामदेव यांनी केली आहे.

Dec 20, 2011, 07:12 AM IST