sagar kulkarni

एक बंगला हवा न्यारा! दुष्काळ सोडून बंगल्यांवर उधळपट्टी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रूपयाही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. आघाडी सरकारच्या काळात मंत्र्याच्या उधळपट्टीवर नाकं मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत.

Jan 13, 2015, 09:20 PM IST