tpm modi

भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान

मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला. 

Mar 22, 2015, 07:23 PM IST