नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. दहशतवाद्यांच्या सात तळांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 30-35 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर भारतामध्ये वेगवान घडामोडी होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पंजाब सीमेवरची 10 किमी परिसरातील गावं रिकामी केली


- या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात


- पंजाब सीमेवरची 10 किमी परिसरातील शाळांना पुढचे आदेश येईपर्यंत सुट्टी


- वेर्स्टन कमांडच्या जवानांच्या सुट्ट्या रद्द


- पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्ड केले खाली


- केंद्र सरकारनं घेतली सर्वपक्षीय नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक


- वाघा बॉर्डरवर बिटींग द रिट्रीट रद्द