नवी दिल्ली : महिला दिनाला सर्वांनीच आपल्या मनात असला , नसलेला आदर सोशल मीडियावर व्यक्त केला , मात्र त्यानंतर परिस्थिती काही बदललेली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या काळातही आपल्या समाजात महिलांना कसं वागावं , कसं वागू नये आणि लोक काय विचार करतील, याचा विचार करून जगावं लागतं.


अभिनेत्री तापसी पन्नु आणि स्वरा भास्कर याच विषयावर आपल्या चाहत्यांना काहीतरी सांगताएत, तुम्हीच ऐका त्यांचं म्हणणं काय आहे.  



देवाने आपल्याला जसं बनवलंय, जे दिलंय त्याचा आदर करायला हवा, त्याचा आनंद साजरा करायला हवा , असं त्या ठामपणे सांगताएत.