मुंबई : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे... 


बृहन्‍मुंबई - 55 टक्के 


ठाणे - 58 टक्के 


उल्हासनगर - 45 टक्के 


पुणे - 54 टक्के 


पिंपरी-चिंचवड - 67 टक्के 


सोलापूर - 60 टक्के 


नाशिक - 60 टक्के 


अकोला - 56 टक्के 


अमरावती - 55 टक्के 


नागपूर - 53 टक्के


2012 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरासरी 52 टक्के मतदान झालं होतं. यंदा मतदानाच्या टक्क्यांत वाढ दिसली असली तरी अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ प्रकर्षानं समोर आला.