मुंबई : भारताच्या कोकीळा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या लता मंगेशकर यांचं एक गाजलेलं गाणं जेव्हा तुम्ही एका परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकाल तर तुम्हाला ही ते आवडेल. 
एका फॉरेनरने लताजींचं गाणं किती सूर आणि तालात कर्ण मधुर आवाजात म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ