दुबई : आस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ आणि कसोटीसह वनडेतही अव्वल ठरलाय. या रँकिंगमध्ये १२० गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे तर दुसऱ्या स्थानावर द. आफ्रिका आहे. ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


भारताने या मालिकेत ३-०ने हरवल्यानंतरच भारताने अव्वल स्थान मिळवले होते. मात्र चौथ्या वनडेत पराभव झाल्यामुळे भारत पुन्हा दुसऱ्या स्थानावर आला होता. मात्र आता भारताने पुन्हा पहिले स्थान मिळवले.