पाकिस्तानने भारतावर टाकला 'गर्मी बॉंम्ब'!

भारतातील अनेक शहरातील नागरीक गरम हवा आणि वाढलेल्या तापमानाने त्रस्त आहेत. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधून उष्ण वारे भारतात येत आहेत.

Updated: May 26, 2015, 12:40 PM IST
पाकिस्तानने भारतावर टाकला 'गर्मी बॉंम्ब'! title=

नवी दिल्ली: भारतातील अनेक शहरातील नागरीक गरम हवा आणि वाढलेल्या तापमानाने त्रस्त आहेत. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधून उष्ण वारे भारतात येत आहेत.

पाकिस्तानमध्ये तापमान ५० डिग्रीपर्यंत पोहचला आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून गरम हवा भारतात येत आहे. त्यामुळे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये तापमान वाढलं आहे. गरम हवा आणि उष्णतेमुळे आतापर्यंत संपूर्ण देशात ५५०पेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

पाहा व्हिडिओ-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.