चला हवा येऊ द्या | भाऊने स्वीकारलं कठीण आव्हान

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन शूट करण्यात येणार आहे.

Updated: Dec 15, 2015, 09:56 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन शूट करण्यात येणार आहे. पहिल्यांदा चला हवा येऊ द्याची टीम ही पनवेलला पोहोचली. पनवेलला भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपूरे यांनी धमाल केली. या वेळी भाऊ कदमने अतिशय कठीण आव्हान स्वीकारलं, हे आव्हान पाहून अनेकांना हसू आलं की आश्चर्य झालं ते व्हिडीओ पाहतानाच कळेल.