मॅच संपल्यानंतर धोनीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

भारत-ऑस्ट्रेलियातील मॅच अजून संपली नसतांना तिकडे रांचीमध्ये धोनीच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रांचीत दिवसभर भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत होत्या. त्याशिवाय मॅच सुरू होण्यापूर्वी जे उत्साहाचं वातावरण दिसत होतं तेही आता निवळलं आहे. 

Updated: Mar 26, 2015, 05:06 PM IST
मॅच संपल्यानंतर धोनीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ title=

रांची : भारत-ऑस्ट्रेलियातील मॅच  संपली आणि तिकडे रांचीमध्ये धोनीच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रांचीत दिवसभर भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत होत्या. त्याशिवाय मॅच सुरू होण्यापूर्वी जे उत्साहाचं वातावरण दिसत होतं तेही आता निवळलं आहे. 

भारताच्या खेळाडू जसे आऊट होत गेले, तसतशी रांचीतील लोकांमध्ये निराशा पसरत गेली.
या गोष्टीकडे लक्ष देत तेथील प्रशासनाने धोनीच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. या मॅचसाठी रांचीतील नागरिकांमध्ये खूप उत्साह होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.