आयपीएल २०१६ लोकेश राहुल

फायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११ मेला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की यापुढचे सगळे सामने बाद फेरीसारखे असणार आहे. या स्थितीत आराम केला जाऊ शकता. यापुढील सगळे सामने जिंकावेच लागलेच. 

May 28, 2016, 04:03 PM IST