पुढील तीन चार दिवस राज्यात उष्णतेची लाट
आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Mar 30, 2017, 07:28 PM ISTउष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू - आरोग्य मंत्री
उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय.
Mar 30, 2017, 06:40 PM ISTधुळ्यात उष्माघाताने माजी महिला सरपंचाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
धुळ्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली.
Mar 30, 2017, 08:58 AM ISTउष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना
उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Mar 5, 2017, 10:24 PM ISTउष्माघातापासून बचावासाठी काय कराल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 06:00 PM ISTउष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत.
May 24, 2016, 03:55 PM ISTधुळ्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
धुळ्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
May 23, 2016, 08:23 PM ISTधुळ्यात उष्माघाताने २ जणांचा मृत्यू
May 22, 2016, 09:53 AM ISTधुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी
उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय.
May 21, 2016, 07:17 PM ISTउन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू
उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत.
Apr 15, 2016, 04:26 PM ISTउष्माघात टाळण्याचे उपाय थोडक्यात
देशभरात उष्णतेची लाट वाढली आहे, काही निवडक जिल्हे सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तेव्हा उष्माघात टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत.
Apr 7, 2016, 07:45 PM ISTतेलंगणात ६६ जणांचा उष्माघाताने मृत्यू
Apr 7, 2016, 03:20 PM ISTदेश उष्माघाताने त्रस्त, तेलंगणामध्ये १०० जणांचे बळी
तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे.
May 29, 2015, 09:26 AM IST