टी 20 वर्ल्ड कप 0

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर कोण? 5 दावेदार

T20 World Cup wicket keeper: रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळ करतो. त्यामुळे रिषभ प्रमुख दावेदार मानला जातोय. आयपीएलमध्ये सलग चांगला खेळ दाखवणार संजू सॅमसन हा दुसरा दावेदार मानला जातोय. निवड समितीची नजर ईशान किशनवर आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळ करतोय. वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग करणाऱ्या केएल राहुलकडे साऱ्यांचे लक्ष आहे. जितेश शर्मादेखील विकेट किपर्सच्या यादीत आहे.

Apr 15, 2024, 08:44 PM IST

हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला

ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.

Sep 24, 2023, 09:21 AM IST

T20 World Cup मध्ये विराट- रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू खंबीर; म्हणतोय गौतम गंभीर

T20 World Cup : संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Nov 4, 2022, 12:27 PM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST

Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?

Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo

Oct 24, 2022, 02:10 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

Ind vs Pak : भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 19, 2022, 08:10 AM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

Apr 13, 2016, 06:55 PM IST

त्या नो बॉलवर अश्विन बोलला

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. त्या मॅचमध्ये अश्विन आणि पंड्यानं टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला अशी टीका अनेकांनी केली.

Apr 8, 2016, 06:03 PM IST

वेस्ट इंडिजला बिनडोक म्हणणाऱ्यानं मागितली माफी

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कमी डोकं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणारा ब्रिटीश समालोचक मार्क निकोलासनं वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीची माफी मागितली आहे. 

Apr 4, 2016, 06:01 PM IST

टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

Apr 4, 2016, 05:15 PM IST

सॅम्युअल्स-वॉर्न वादाचा इतिहास

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सनं मॅच विनिंग खेळी केली.

Apr 4, 2016, 04:22 PM IST

सॅम्युअल्स शेन वॉर्नवर का भडकला ?

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स. 

Apr 4, 2016, 03:24 PM IST