तपमान वाढ

देश उष्माघाताने त्रस्त, तेलंगणामध्ये १०० जणांचे बळी

तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे. 

May 29, 2015, 09:26 AM IST