न्यायासाठी लढा

जेव्हा पोलिसालाच न्याय मिळत नाही...

पोलिसांनाच न्यायासाठी झगडावं लागलं तर? अहमदनगरमध्ये एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याबाबत असा प्रसंग घडलाय.

Aug 13, 2015, 09:34 PM IST

४२ वर्षांनी मिळाला न्याय

ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.

Feb 4, 2013, 08:08 PM IST