प्रफुल्ल सोनावणे

गणेशपूरमधून 'निशाणी डावा अंगठा गायब'

साधारणतः विद्यार्थी शाळेच्या पुस्तकातले धडे गिरवतात. मात्र जालना जिल्ह्यात एक गाव आहे, जे स्वतःचं जिवंत पुस्तक बनलंय. गावातलं प्रत्येक घर म्हणजे एक धडा आणि त्याच्या भिंती म्हणजे या अवाढव्य पुस्तकाची पानं. अख्ख्या गावाला साक्षर करणारे असे प्रयोग महाराष्ट्रभर झाले तर निशाणी डावा अंगठा उमटवण्याची गरज कुठेच भासणार नाही. रहा एक पाऊल पुढे, असं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Feb 5, 2014, 08:25 PM IST