मुंबई पालिका प्रशासन

दुरुस्ती केल्याने मुंबई पालिका प्रशसनाने शाळाच केली जमीनदोस्त

मुंबई महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता, धारावीतली शाळा पाडल्यानं एकच खळबळ उडालीय. या शाळेत शिकणा-या ३०० विद्यार्थ्यांनी आता जायचं कुठं, असा सवाल संतप्त पालकांनी केलाय. पाडलेल्या शाळेची ही कहाणी.

Nov 6, 2014, 07:48 AM IST