४४ जणांचा मृत्यू

दिल्लीत थंडीमुळे ४४ जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. पाणी गोठवणारी अशी थंड हवा लागते आहे. पारा हा खाली चालला आहे. ज्यामुळे लोकं थंडीमुळे कापत आहेत.

Jan 8, 2018, 11:48 AM IST