economy

गुंतवणुकीत महाराष्ट्रच कर्नाटकपेक्षा सरस; सुभाष देसाईंनी मांडली 'ही' थिअरी

कर्नाटक हे देशातील सर्वाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे राज्य ठरले होते.

Nov 14, 2018, 05:51 PM IST

नोटाबंदीमुळे देशातील बेरोजगारीने गाठला कळस

रोजगाराविषयी लोकांमध्ये मोठी उदासीनता

Nov 8, 2018, 10:15 AM IST

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

Jan 4, 2018, 08:22 PM IST

पनामानंतर 'पॅराडाइज पेपर्स' घोटाळा, ७१४ भारतीयांची नावे

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचाला काहीच दिवस उरलेले असताना काळ्या पैशांबाबत एक मोठा खुलासा झालाय.

Nov 6, 2017, 01:00 PM IST

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम- शरद पवार

दरम्यान 2 वर्षांत आपण महामंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडू, असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Oct 21, 2017, 11:51 PM IST

'जीएसटीचे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसतील'

जीएसटीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसतील

Oct 6, 2017, 05:18 PM IST

सरकारवर टीका करणाऱ्या यशवंत सिन्हांना मुलगा जयंतने दिलं उत्तर

माजी अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांचेच पुत्र मोदी सरकारचा बचाव करण्यासाठी पूढे आले आहेत.

Sep 28, 2017, 11:08 AM IST

यशवंत सिन्हांच्या टीकेवर राजनाथ सिंह- रवीशंकर प्रसाद यांची बोलती बंद

नोटबंदीवर यशवंत सिन्हांनी मोदी सरकारवर केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजनाथ सिंह आणि रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांची बोलती बंद झाली. 

Sep 27, 2017, 08:55 PM IST

मोदी सरकारवर यशवंत सिन्हांचा हल्लाबोल, अर्थव्यवस्था डबघाईला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Sep 27, 2017, 11:01 AM IST

मोदींनी दुसऱ्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

Sep 27, 2017, 10:46 AM IST

'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.

Sep 23, 2017, 06:04 PM IST

बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. 

Sep 14, 2017, 12:09 PM IST