ignore expences

महावीर जयंतीवरचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

देशात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. औरंगाबादमध्ये महावीर जयंतीला वेगळाच आदर्श घालून देण्यात आलाय. महावीर जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च न करता सकल जैन समाजानं ५१ गाड्या चारा दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाठवला. 

Apr 19, 2016, 06:19 PM IST