kosalakar

साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे

 

पुणे : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशी परखड टीका कोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलीय. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात अशी खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात नेमांडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

Nov 28, 2014, 01:34 PM IST