poisoning death

अमरावतीत विषबाधेनं एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. या घटनेत आणखी एका लहान मुलीची प्रकृती खालावली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Apr 1, 2015, 12:35 PM IST