विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली. 

Updated: Aug 29, 2016, 11:27 AM IST
विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट title=

मुंबई  : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली. 

या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेल्या मजेदार ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगतेय. 

पावसामुळे भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा टी-20 सामना थांबवण्यात आला. हा पाऊस नाही तर वेस्ट इंडिजचे अश्रू आहेत. ज्यांनी रडून कबूल केले की भारत जिंकलाय, असं अमिताभ यांनी ट्विटरवर म्हटलंय.