भारतरत्न केंद्राचा अधिकार – मुख्यमंत्री

भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करायची हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे. यावर वाद होऊ नये अशी आपली अपेक्षा असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणं टाळलं. 

Updated: Dec 25, 2014, 11:07 PM IST
भारतरत्न केंद्राचा अधिकार – मुख्यमंत्री title=

नागपूर : भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करायची हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे. यावर वाद होऊ नये अशी आपली अपेक्षा असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणं टाळलं. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी जाहीर दिल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जावा अशी मागणी पुढे येत आहे. यावर दोन्ही नेते कर्तृत्ववान असून पुरस्कारामुळे कोणी मोठा किवा छोटा होत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.