आरपीआय

....तर मी भाजपची साथ सोडायला तयार - रामदास आठवले

झी 24 तास दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी आपली भूमिका मांडली...

Apr 11, 2018, 12:19 PM IST

आरपीआयकडून सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) सामाजिक सलोखा रॅली काढण्यात येणार आहे. 

Jan 18, 2018, 11:18 AM IST

मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणी आरपीआय गटाचे सचीन खरात यांचे आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 04:39 PM IST

सांगली | कोरेगाव भीमाप्रकरणी आरपीआयचं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:46 PM IST

मुंबई । आठवले गटाची आज महत्त्वाची बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 01:40 PM IST

महाराष्ट्र बंदने प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व सक्षम, भाजपसह आठवलेंना मात्र चिंता

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे.  

Jan 4, 2018, 10:47 PM IST

दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.

Jan 4, 2018, 10:09 PM IST

मुंबई | फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागावे - डांगळे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 07:35 PM IST

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे... 

Dec 23, 2017, 10:54 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय. 

Sep 24, 2017, 07:30 PM IST

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 05:24 PM IST

भाजप चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांचे निलंबन मागे

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांच निलंबन पक्षातर्फे मागे घेण्यात आले आहे. 

Feb 17, 2017, 08:24 AM IST

मुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे.

Feb 3, 2017, 03:59 PM IST