टीम इंडि‍या

२० वर्षांपूर्वीच्या अपमानाचा बदला यावेळी विराट घेईल का?

श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची चांगली कामगिरी आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० ने निर्भेळ यश मिळवलेय. आता कोहली टीमचे लक्ष आहे ते एक दिवशीय मालिकेवर. कोहली कंपनीची कामगिरी पाहता २० वर्षांपूर्वीचा बदला विराट घेऊ शकतो. 

Aug 18, 2017, 06:23 PM IST