संघ

नंदूरबारमधील मोहन भागवतांचे भाषण

 मुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज जोरदार शक्तीप्रदर्शन केलं... 
 
 सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सातपुडा हिंदु मेळावा घेण्यात आलाय. यामध्ये सुमारे 40 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयत्व हेच हिंदुत्व असल्याचं सांगितलं. 
 

Jan 14, 2016, 06:55 PM IST

नंदुरबारमध्ये संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन

नंदुरबारमध्ये संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन

Jan 14, 2016, 04:55 PM IST

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

शिवशक्ती संगमाच्या निमित्तानं आज पिंपरीतल्या मारुंजीच्या मैदानात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली.

Jan 3, 2016, 07:42 PM IST

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

Jan 3, 2016, 07:21 PM IST

साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉर, संघाची उडी

साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनंही उडी मारली. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हंटलं नव्हतं ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हंटलय. 

Nov 1, 2015, 04:44 PM IST

'पांचजन्य'मधून दादरी हत्याकांडाचं संघाकडून समर्थन

सध्या देशभरात दादरी हत्याकांड प्रकरण गाजतंय, या हत्याकांडाचं समर्थन संघाकडून करण्यात येत असल्याचं 'पांचजन्य'मधील मजकुरावरून सांगण्यात येतंय.

Oct 18, 2015, 10:54 AM IST

नेताजींचं बेपत्ता होणं हा मोठा कट - ऑर्गनायझर

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागे मोठा कट होता, असा आरोप आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'नं केलाय. त्यांनी मोदी सरकारकडे नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पाऊल उचलावं अशी मागणी केलीय.

Sep 29, 2015, 01:33 PM IST

गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS

गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो. 

Sep 25, 2015, 12:19 PM IST

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं. 

Sep 15, 2015, 12:32 PM IST